कृषी
-
तंत्रज्ञानाला परिश्रमाची जोड द्या – अशोक जैन, ‘फाली-२०२५’ च्या दुसऱ्या सत्राचा समारोप
जळगाव दि.१ (जनसंवाद न्युज): ‘आताची पिढी माहिती व तंत्रज्ञानाच्या दृष्टीने खूप प्रगत आहे त्यांना कमी वेळेत कमी श्रमात यश मिळेल…
Read More » -
जैन हिल्स येथे २७ एप्रिल पासून फालीचे अकरावे अधिवेशन
जळगाव दि.२५ (जनसंवाद न्युज): भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने पुढील दहा…
Read More » -
विदेशी पाहुण्यांची भोकर येथील अॅड. सचिन पवार यांच्या नाविन्यपूर्ण कांदा शेतीस भेट
जळगाव, दि. 23 (जनसंवाद न्युज): कांदा शेतीवर अभ्यासासाठी आलेले जपान येथील यासुमा कंपनी लि.जपान चे संचालक -कियोशी काटो, महाव्यवस्थापक-तकाशी इशिकावा,…
Read More » -
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी करार शेती महत्त्वाची – मिलन चौधरी
जळगाव, दि.1 (जनसंवाद न्युज): कागोमी टोमॅटोचे वाण शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे आहेत. जैन इरिगेशन आणि कागोमी कंपनी ४ वर्षांपासून संयुक्तपणे शेतकऱ्यांसाठी…
Read More » -
रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया आणि अरिंजसिटी लिसेस प्रा. लि. यांची गावा गावातील घराघरात ओरगॅनिक जैविक शेती चळवळ
जळगाव, दि. 29 (जनसंवाद न्युज): ऑरेंजसिटी लिसेस प्रा. लि. नागपूर स्थित स्टार्टअप, आणि रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया (RCC)…
Read More » -
27, 28 डिसेंबर दरम्यान खानदेशसह राज्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
मुंबई, दि. 25 (जनसंवाद न्युज): 27, 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात…
Read More » -
शाळेत शेती विषय असावा – सोनम वांगचुक, जैन हिल्सवर राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा; बळिराजाचे केले औक्षण
जळगाव, दि.23 (जनसंवाद न्युज): शेतकरी एक दाण्यापासून हजार दाण्यांचे उत्पादन परिश्रम आणि विश्वासाने घेतात. त्यासाठी नैसर्गिक आपत्तींचीही ते तमा बाळगत…
Read More » -
जैन हिल्सवर कृषि महोत्सवाची उत्साहात सुरवात
जळगाव दि.१४ (जनसंवाद न्युज): शेती ही नफा मिळवून देणारी व फायद्याची होऊ शकते याचे शेतकऱ्यांना साक्षात दर्शन देणारे प्रयोग, आधुनिक…
Read More » -
जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन – कृषिभूषण विश्वासराव पाटील
जळगाव, दि.१३ (जनसंवाद न्युज): ‘जमिनीला श्रीमंत करा, ती तुम्हाला श्रीमंत करीन…’ तुम्ही निसर्ग व पर्यावरण यांना राखून कडधान्य व अन्य…
Read More » -
शेतकर्यांनी कृषी उद्योगाकडे वळावे – तडवी
जळगाव, दि. 30 (जनसंवाद न्युज): शेतकर्यांनी आता स्वावलंबी झाले पाहिजे. आपल्या शेतमालावर प्रक्रिया करून आपला माल कसा विकता येईल, त्याची…
Read More »